उन्मनी वाङमय

जागरण-प्रक्रिया

जागरण-प्रक्रिया:

 

कर्म-ज्ञान-भक्ती या कुंडलिनी शक्तीच्या जागृतीच्या भिन्न क्रमिक अवस्था आहेत.

क्रियाशक्ती जेव्हा बहिर्मुखी असते तेव्हा भेदरूपी सृष्टी निर्माण होऊन स्वस्वरूपावर आवरण येते.

ही अचित्शक्ती. ती भेद-ज्ञान करते.

ती अंतर्मुखी झाली व विकसित झाली की अज्ञान व विक्षेप यांची निवृत्ती होते.

सद्गुरूकृपेमुळे ती विकसित व गतिमान होते.या शक्तीला श्रीगुरूशक्ती किंवा चित्शक्ती म्हणतात. तिच्यामुळे अभेद

जेव्हा जागरण पूर्ण होते तेव्हा निद्रा लेशमात्र शिल्लक रहात नाही. त्यावेळी परिपूर्ण अद्वैतसिध्दी म्हणजेच आत्मनिवेदन भक्ती होते.

 

आमचा पत्ता

Dr. Samprasad and Dr. Mrs. Rujuta Vinod
Shanti-Mandir, 2100, Sadashiv Peth, Vijayanagar Col.
Behind S. P. college Pune - 411030 

 

दूरध्वनी क्रमांक

+91 90227 10632

 
 
 

ई-मेल आयडी

Search