महर्षींचे साहित्य इ-बुक मध्ये वाचायचे असल्यास खालील संकेतस्थळाला भेट द्यावी -
www.anandachedohi.com
जुलै १९६०(श्री ज्ञानेश्वर, कार्ल मार्कस् व हेगेल) ---------------------------------------- विद्यमान मानवी जीवन सर्वतोपरी उध्वस्त झाले आहे. याचे कारण मानवाच्या आन्तर जीवनांतल्या विसंगती म्हणजेच अन्तर्विरोध हे होय.