You are hereप्रतिक्रिया
प्रतिक्रिया
स्फुरण-उपनिषद
जुलै १९६०(श्री ज्ञानेश्वर, कार्ल मार्कस् व हेगेल)
---------
विद्यमान मानवी जीवन सर्वतोपरी उध्वस्त झाले आहे.
याचे कारण मानवाच्या आन्तर जीवनांतल्या विसंगती म्हणजेच अन्तर्विरोध हे होय.
हा अन्तर्विरोध अनेक स्वरुपे धारण करतो. विकृतीरुप असणारा हा अन्तर्विरोध केवळ वैचारीक व बौध्दिक नसतो.
वैचारीक विसंगती, बौध्दिक समस्या ही विकृती नव्हे. मानवाची ती प्रकृती आहे. किंबहुना, मानवाच्या संस्कृतीचे उगमस्थान वैचारिक विसंगती हेच म्हणता येईल.
पुस्तकाचे चॅप्टर्स
संपूर्ण पुस्तक वाचण्यासाठी खालील लिंक्सवर क्लिक करा.