You are hereहिमवंतम्
हिमवंतम्
युद्ध आणि शांति
भारताचे राजकारण शांतिनिष्ठ, शांति-प्रचूर व शांति-प्रचारक आहे, हे सर्वमान्य सत्य आहे. पण शांति म्हणजे काय, याचा सूक्ष्म विचार करणे आवश्यक आहे.
शांतिच्या पोटांत स्वसंरक्षणासाठी युद्ध हे निश्चितपणे समाविष्ट आहे.
पुस्तकाचे चॅप्टर्स
संपूर्ण पुस्तक वाचण्यासाठी खालील लिंक्सवर क्लिक करा.