You are hereअपौरुषेय
अपौरुषेय
वेद हे ‘कारण तत्त्व’ आहेत, परिणाम नव्हेत.
-२-
वेद हे ‘अन्-अंत’ आहेत. वेदांना स्थलत:, कालत:, स्वरूपत: व तत्त्वत: केव्हाही नाश संभवत नाही.
पृथ्वी सूर्याच्या समोर नसली म्हणजे रात्र होते, पण रात्र झाली म्हणून सूर्याचा नाश होऊ शकत नाही. सूर्यनारायणाप्रमाणेच भगवान वेदोनारायणाचे आहे. आपल्या दृष्टीच्या आड वेदोनारायण झाले असे वाटले तरी त्यांच्या दृष्टीच्या आड आपण कधीही होऊ शकत नाही.
पुस्तकाचे चॅप्टर्स
संपूर्ण पुस्तक वाचण्यासाठी खालील लिंक्सवर क्लिक करा.