रोमहून फ्लॉरेन्सला जाताना वाटेत `असिसि' हे एक शहर लागते. एका लहानशा टेकडीवर, आजूबाजूस दर्याखोर्या असलेले व इटलीचे वैशिष्ट्यपूर्ण सृष्टीसौन्दर्य हळुवापणे दर्शविणारे हे स्थळ म्हणजे पश्चिम संस्कृतीचे एक तीर्थक्षेत आहे.
जुलै १९६०(श्री ज्ञानेश्वर, कार्ल मार्कस् व हेगेल)
----------------------------------------
विद्यमान मानवी जीवन सर्वतोपरी उध्वस्त झाले आहे.
याचे कारण मानवाच्या आन्तर जीवनांतल्या विसंगती म्हणजेच अन्तर्विरोध हे होय.
- १ -
ज्ञानदूताचे हे सातवे दर्शन आहे.
गेली सहा वर्षे प्रत्येक दीपावलीला उच्च सारस्वताचा एक अमृत-कुंभ घेऊन हा स्वर्गीय ज्ञानदूत महाराष्ट्र भूमीवर अवतरत असतो.
वैशाख शु.।।१५सोमवार दि.१३ मे १९५७ हा पंच पर्वणीचा दिवस आहे.
आद्य श्रीशंकराचार्य यांची पुण्यतिथी त्या दिवशी येत आहे.
भगवान् बुद्धांचा जन्म, साक्षात्कार व निर्वाण, त्याच दिवशी (वैशाख शु. १५ ला) झाले अशी बौध्दजनांची श्रध्दा आहे.
(जून - १९६४)
रोहिणी हे नाव आरोहणाचे, आक्रमणाचे प्रतीक आहे.
रोहिणीला आज सतरा वर्षे पूर्ण होऊन ती अठराव्या वर्षात पदार्पण करीत आहे.
(रोहिणी-फेब्रुवारी १९४९)
पातंजल योगशास्त्रांत `प्रातिभ' नावाच्या एका भूमिकेचा उल्लेख आहे.
प्रातिभ म्हणजे चैतन्याचा एक अवस्थाविशेष आहे. या अवस्थेचा सर्वज्ञत्त्व हा स्वभाव होय.
१३) (महाराष्ट्राचे थोर तत्वज्ञ, श्रीजगद्गुरु, केवल अवधूत न्यायरत्न विनोद यांचा नवमहाराष्ट्रला व त्याच्या निर्माण-कर्त्यांना आशिर्वाद व मार्गदर्शन)
लेखक : श्री जगद्गुरु, केवल अवधूत न्यायरत्न विनोद, पुणे.
(ले. अध्यात्म-महर्षि, न्यायरत्न डॉ. धुं.गो. विनोद)
नैतिक व आध्यात्मिक मूल्यांच्या अधिष्ठानावर मानवी जीवनाची वैयक्तित पुनर्रचना हे विश्वशांतीचे बीज आहे.
मानवमात्राचे, स्वत:च्या प्रयत्नाने, स्वत:च्या ज्ञानजन्य वैचारिक पुनर्जन्म याच जन्मात सिद्धविला पाहिजे.
दीपावली अंक - १९६७ (२१)
- १ -
ज्ञानदूताचा हा आठवा अंक आठवा अवतार!
श्रीकृष्ण हा ईश्वराचा आठवा अवतार आहे.